राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१७ -पेपर-२


MPSC- Main-2017-Paper-2-Marathi-English



1. वाक्यातील क्रियापदाचे रूप आशीर्वाद, आज्ञा, प्रार्थना, विनंती किंवा उपदेश याविषयी अर्थबोध घडवित असेल तर अशा वाक्यांना काय म्हणतात? 

स्वार्थी
नकारार्थी
विद्यर्थी
आज्ञार्थी
उत्तर= (4)

 

2. 'बातमी सांगणारा' या शब्दसमूहासाठी वापरला जाणारा एक शब्द खालीलपैकी कोणत्या वाक्यात आला आहे. ते अचूक निवडा.

 
रमेश सकाळ वृत्तपत्रासाठी बातमीदार म्हणून काम करतो.
उमेश हा एबीपी माझा या वृत्तवाहिनीचा उत्तम बातमीदार आहे.
महेश हा नामांकित वृत्तनिवेदक आहे.
उत्तर= (4)

 

3. योग्य जोड्या जुळवा. 



उत्तर= (1)

 

4. खाली दिलेल्या म्हणी व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा. 

उत्तर= (1)

 

5. म्हणी व त्यांचा अर्थ यांच्या योग्य जोड्या जुळवा. 

उत्तर= (3)

 

6.जोड्या लावा. 



उत्तर= (3)

 

7. पुढील विधाने वाचा.

(a) कर्तरी प्रयोगात क्रियापद हे कर्त्यांच्या तंत्राप्रमाणे चालते. 

(b) कर्मणी प्रयोगात कर्ता हा प्रथमान्त कधीच नसतो. 

(c) भावे प्रयोगात कर्ता किंवा कर्म हे दोन्ही गौण असतात. 

पर्यायी उत्तरे

फक्त (a) बरोबर
 
 
 
उत्तर= (2)

 

8. खालील वाक्याचे योग्य असे नकारार्थी वाक्य निवडा.

‘दोन हजार रुपये ही देखील मोठी रक्कम आहे.' 

(a) दोन हजार रुपये ही फार मोठी रक्कम नाही. 

(b) दोन हजार रुपये ही देखील फार मोठी रक्कम नाही. 

(c) दोन हजार रुपये ही काही लहान रक्कम नव्हे. 

(d) दोन हजार रुपये ही लहान रक्कम नव्हे का ?

पर्यायी उत्तरे :

केवळ (a) बरोबर, (b), (c), (d) चूक
 केवळ (b) बरोबर, (a), (c), (d) चूक
 केवळ (c) बरोबर, (d), (a), (b) चूक
 केवळ (d) बरोबर, (a), (b), (c) चूक
उत्तर= (3)

 

9. खालील वाक्यातील स्वरूपदर्शक उभयान्वयी अव्यय ज्या वाक्यात आहे ते वाक्य कोणते ते सांगा.

 यश मिळो की न मिळो आम्ही प्रयत्न करणार.
 माझा पहिला नंबर आला, की मी पेढे वाटीन.
 तो इतका खेळला, की त्याचे अंग दुखू लागले.
 लोकमान्य टिळक म्हणत, की 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे.'
उत्तर= (4)

 

10. खालील वाक्ये वाचून योग्य पर्याय निवडा.

(a) एकाक्षरी शब्दाचे सामान्यरूप होत नाही. 

(b) परकीय भाषेतील शब्दांचे सामान्यरूप केंव्हा केंव्हा होत नाही. 

(c) ग्राम किंवा देशवाचक विशेषनामाचे केंव्हा केंव्हा सामान्यरूप होत नाही. 

पर्यायी उत्तरे :

 फक्त (a) व (b) बरोबर आहेत
 फक्त (b) वे (c) बरोबर आहेत
 (a), (b), (c) बरोबर आहेत
 (a), (b) चूक वे (c) बरोबर आहे
उत्तर= (3)

 

11. खाली दिलेले वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा. 



उत्तर= (2)

 

12. प्रतिक्षण, महादेव, आजन्म, तोंडपाठ यापैकी तत्पुरुष समासाचे शब्द ओळखा.

महादेव; तोंडपाठ
 प्रतिक्षण; आजन्म
 प्रतिक्षण; महादेव
 आजन्म; तोंडपाठ
उत्तर= (1)

 

13. खाली मराठी व्याकरणातील संधीचे काही प्रकार व त्यांची उदाहरणे दिली आहेत. योग्य जोड्या लावा.



उत्तर= (3)

 

14. संबोधन दर्शविताना कोणते विरामचिन्ह वापरतात?

 अर्धविराम
 स्वल्पविराम
 
 उद्गार चिन्ह

उत्तर= (2)

 

15. जोड्या जुळवा. 



उत्तर= (1)

 

16. वाचा व बरोबर असलेला पर्याय निवडा.


पर्यायी उत्तरे :

केवळ (a) बरोबर, (b), (c) चूक 
केवळ (b) बरोबर, (a), (c) चूक
केवळ (c) बरोबर, (a), (b) चूक
(a),(b) व (c) बरोबर


उत्तर= (3)

 

17. पुढील विधाने वाचा.

(a) कर्मणी प्रयोगात कर्ता प्रथमान्त असतो.   

(b) कर्मकर्तरी प्रयोगालाच नवीन कर्मणी असे म्हणतात. 

(c) 'त्याची गोष्ट लिहून झाली' हे समापन कर्मणी प्रयोगाचे उदाहरण आहे. 

पर्यायी उत्तरे :

 (a) व (b) चूक
 फक्त (a) चूक
 फक्त (b) व (c) चूक
 (a), (b) व (c) बरोबर
उत्तर= (2)

 

18.'महादेव पाटलांच्या घराची भिंत पडून मोठे नुकसान झाले. पण त्याचवेळी त्यांच्या मुलाला नोकरीचा हुकूम आला'.

या प्रसंगाला अनुसरून खालीलपैकी योग्य म्हण कोणती ?

 आजा मेला नातू झाला.
 आकाश ठेंगणे वाटणे.
 डोंगर पोखरुन उंदीर काढणे. 
 आनंद गगनात न मावणे.

उत्तर= (1)

 

19. खाली चार शब्द दिले आहेत त्यातील शुद्धलेखन नियमांनुसार योग्य रूप कोणते ? 

 अस्मानि सूलतानी
 आस्मानी सुलतानी
 अस्मानीसुलतानी 
 अस्मानीसुलतानि


उत्तर= (1)

 

20. 'क्रियाविशेषण' हे क्रियापदाचे विशेषण असते. पण ते विकारी असते.' या वाक्याचा विचार करून खाली दिलेल्य पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा.

 फक्त पहिले वाक्य बरोबर आहे.
 फक्त दुसरे वाक्य बरोबर आहे. 
 दोन्ही वाक्ये चूक आहेत.
4. दोन्ही वाक्ये बरोबर आहेत.

उत्तर= (4)

 

21.भारतीय स्वातंत्र्य कायदा - 1947 मुळे संविधान सभेच्या स्थानामध्ये झालेल्या बदलाबाबतची खालील विधाने विचारात घ्या: 

संविधान सभा पूर्ण सार्वभौम संस्था बनली.
संविधान सभा ही स्वतंत्र भारताची पहिली संसद बनली.
जेंव्हा संविधान सभा विधिमंडळ संस्था म्हणून भरत असे, तेव्हा तिच्या अध्यक्षस्थानी डॉ. राजेन्द्र प्रसाद असत.
संविधान सभेची सदस्य संख्या 389 च्या तुलनेने 299 पर्यंत कमी झाली.


पर्यायी उत्तरे :
विधाने अ, ब आणि क बरोबर
विधाने ब, क आणि ड बरोबर
विधाने अ, ब आणि ड बरोबर
विधाने अ, क आणि ड बरोबर
उत्तर= (3)

 

22.1978 च्या 44 व्या घटनादुरुस्ती अधिनियमाद्वारे राष्ट्रीय आणीबाणीच्या संदर्भात खालीलपैकी कोणती तरतूद केलेली नाही ? 

कॅबिनेटच्या लेखी शिफारशी शिवाय राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी घोषित करु शकणार नाही.
अंतर्गत अशांतता' या ऐवजी सशस्त्र बंडाळी' हा शब्दप्रयोग करण्यांत आला. 

3.अनुच्छेद 19 खाली असलेले सहा मूलभूत अधिकार हे केवळ युद्ध अथवा परकीय आक्रमणाच्या कारणास्तव घोषित करण्यांत आलेल्या आणीबाणीत निलंबित करता येतील, सशस्त्र बंडाळीच्या  कारणास्तव घोषित करण्यांत आलेल्या आणीबाणीत निलंबित करता येणार नाहीत.

जर संसदेच्या कोणत्याही सभागृहाने आणीबाणीच्या घोषणेला विरोध करणारा अथवा आणीबाणी चालू  ठेवण्यास विरोध करणारा ठराव कोणत्याही वेळी मंजूर केला तर राष्ट्रपतीने आणीबाणी मागे घेण्याची घोषणा  करणे आवश्यक आहे.
उत्तर= (4)

 

23.खालील विधाने विचारात घ्या :

मूळच्या राज्य घटनेत उपराष्ट्रपतीची निवड संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत व्हावी अशी
    तरतूद होती.
1961 च्या 11 व्या घटनादुरुस्तीने उपराष्ट्रपतीच्या निवडीची पद्धत बदलण्यात आली.
उपराष्ट्रपतीची निवड दोन्ही सभागृहांच्या केवळ निर्वाचित सदस्यांच्या निवडमंडळाकडून केली जाते.
निवड मंडळ (Electoral College) अपूर्ण होते या कारणास्तव उपराष्ट्रपतीच्या निवडणूकीला आव्हान देता येत नाही.

पर्यायी उत्तरे :
विधाने अ, ब बरोबर, क, ड चूक
विधाने ब, क, ड बरोबर, अ चूक
विधाने अ, ब, ड बरोबर, के चूक
विधाने ब, क बरोबर, अ, ड चूक
उत्तर= (3)

 

24.महाराष्ट्राच्या राज्यपालाबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे ? 

ते अँग्लो इंडियन जमातीमधील एकास विधान परिषदेवर नामनिर्देशित करु शकतात. 
ते अँग्लो इंडियन जमातीमधील किमान दोघास विधान सभेवर नामनिर्देशित करु शकतात.
त्यांना राज्यघटनेच्या अनुच्छेद 371 (2) अन्वये विशेष जबाबदारी प्रदान करण्यात आली आहे.
ते राज्यघटनेच्या अनुच्छेद 31 A खाली सक्तीने खाजगी मालमत्ता संपादन करण्यासंबंधांचे विधेयक      राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवू शकत नाहीत. 
उत्तर= (3)

 

25.खालीलपैकी कोणती बाब जुळत नाही ?

उत्तर= (1)

 

26.राज्य विधिमंडळाने संमत केलेले विधेयक राज्यपाल राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवू शकतात. राष्ट्रपती

अ. विधेयकाला मान्यता देतात अथवा मान्यता राखून ठेवू शकतात.

ब. राज्य विधिमंडळाकडे पुर्नर्विचारार्थ ते विधेयक परत पाठवू शकतात.

क. राष्ट्रपतीकडून परत आलेल्या विधेयकावर राज्य विधिमंडळाने तीन महिन्यात पुनर्विचार केलाच पाहिजे आणि जर पुन्हा ते विधेयक मंजूर केले तर राष्ट्रपतीवर त्यास संमती देणे बंधन कारक असते.

ड. पुनविचारार्थ परत आलेले विधेयक जर राज्य विधिमंडळाने पुन्हा मंजूर केले तर राष्ट्रपतीने त्यास सहा महिन्यांच्या कालावधीत संमती दिली पाहिजे.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

उत्तर= (1)

 

27.भारतात न्यायालयीन पुनर्विलोकन ________ सुचवते. 

उत्तर= (1)

 

28.खालील विधानांपैकी कोणते विधान/ने भारतीय राज्यघटनेत तरतूद म्हणून समाविष्ट केलेली आहेत ?

अ. राज्याचा राज्यपाल म्हणून नियुक्त होणारी व्यक्ति ही भारतीय संघातील इतर दुस-या राज्याची रहिवासी असली पाहिजे.

ब. देशाच्या धर्मनिरपेक्ष वैशिष्ट्याची खात्री देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयातील किमान एक न्यायाधीश हा मुस्लीम असला पाहिजे.

क. संसदेच्या लोकलेखा समितीचा अध्यक्ष हा विरोधी पक्षाचा असला पाहिजे.

पर्यायी उत्तरे :
फक्त अ
फक्त ब 
वरीलपैकी एकही नाही
अ आणि ब
उत्तर= (3)

 

29.खालील विधाने विचारात घ्या :

अ. नुकताच ओडिशा विधानसभेने विधान परिषद निर्माण करण्याबाबत ठराव मंजूर केला आहे.

ब. सध्या पांच राज्यांना विधान परिषद् आहे.

क. केरळ आणि गुजरात मध्ये विधान परिषद निर्माण करण्यासंबंधीचे प्रस्ताव संसदेमध्ये प्रलंबित आहेत.

ड. विधान परिषदेचे 1/12 सदस्य हे नोंदणीकृत पदवीधरांकडून निवडले जातात.

वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ?

पर्यायी उत्तरे : 

अ, ब आणि क
ब आणि क 
क आणि ड
अ आणि ड 
उत्तर= (4)

 

30.खालीलपैकी कोणते/ती विधान/ने चुकीचे आहे/त ?

अ. लोकसभेत अविश्वास ठराव कोणत्या कारणांवर आधारित आहे, हे स्पष्ट करावे लागते.

ब. लोकसभेत अविश्वास ठराव दाखल करुन घेण्यासंबंधीची पद्धती ही लोकसभेच्या नियम 198 मध्ये सांगितली आहे.

क. अविश्वास ठराव एकदा दाखल झाल्यावर तो दाखल करण्यास मंजुरी मिळाल्यापासून दहा दिवसांच्या आत चर्चेस घेतला गेला पाहिजे.

ड. इटली मध्ये सरकारला संसदेच्या दोन्हीही सभागृहांच्या पाठिंब्या ची गरज असते.

पर्यायी उत्तरे :

A. फक्त अ
फक्त क
ब आणि क
अ आणि ड
उत्तर= (1)

 

31.भारतीय निर्वाचन आयोगाबाबत खालीलपैकी कोणते विधान चूकीचे आहे ? 

केवळ मुख्य निर्वाचन आयुक्तांना आपल्या कार्यकाळाची सुरक्षितता आहे, परंतू इतर निर्वाचन आयुक्तांना
तशी सुरक्षितता नाही.
मुख्य निर्वाचन आयुक्तांचे स्थान अथवा दर्जा हा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश समान आहे.
मुख्य निर्वाचन आयुक्त हे केवळ समानातील प्रमुख आहेत. 
जर एखाद्या बाबतीत मुख्य निर्वाचन आयुक्त आणि इतर निर्वाचन आयुक्त यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले तर त्या बाबींचा निर्णय बहुमताने घेतला जातो.
उत्तर= (2)

 

32.खालील तरतूदी विचारात घ्या :

अ. भारतीय राज्यघटना अनुच्छेद 21 नुसार कोणत्याही व्यक्तिचे जीवित किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य
कायद्याच्या योग्य प्रक्रियेशिवाय हिरावून घेतले जाणार नाही.

ब. भारतीय राज्यघटना अनुच्छेद 20 (2) नुसार कोणत्याही व्यक्तिवर एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा अधिकवेळा खटला चालविली जाणार नाही आणि एकापेक्षा अधिकवेळा शिक्षा दिली जाणार नाही.

क. भारतीय राज्यघटना अनुच्छेद 14 नुसार भारतीय प्रदेशात राज्य कोणत्याही व्यक्तिस कायद्यापुढे समानता
अथवा कायद्याचे समान संरक्षण नाकारणार नाही.

वरीलपैकी कोणती तरतूद बरोबर नाही ?

पर्यायी उत्तरे : 

वरीलपैकी एकही नाही
उत्तर= (1)

 

33.खालील विधाने विचारात घ्या :

अ. भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद 2 हे भारतीय संघराज्याचा भाग नसलेल्या भू प्रदेशाचा समावेश अथवा
त्याची नवीन राज्यांमध्ये स्थापना यासंबंधी आहे.

ब. भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद 3 हे अस्तित्वात असलेल्या केन्द्रशासित प्रदेशासह घटक राज्यांच्या स्थापने
संबंधी अथवा त्यातील बदलासंबंधी तरतूदी प्रदान करते.

क. भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 3 खाली असलेले विधेयक हे केवळ लोकसभेतच मांडले जावू शकते. वरीलपैकी कोणते विधान/ने योग्य आहेत ?

पर्यायी उत्तरे : 

वरील सर्व
अ आणि ब 
ब आणि क
फक्त क 
उत्तर= (2)

 

34.लोक न्यायालया बाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?

कायदेशीर सेवा अधिसत्ता अधिनियम (Legal Services Authorities Act) 1987 नुसार लोकन्यायालयांना वैधानिक दर्जा दिला गेला. 
लोकन्यायालयात केवळ सेवेतील अथवा सेवानिवृत्त न्यायिक व्यक्तिंचाच समावेश होवू शकतो.
लोकन्यायालयाने दिलेला प्रत्येक निर्णय हा अंतीम असतो आणि तो दोन्ही पक्षांवर बंधनकारक असतो.
लोकन्यायालयाने दिलेला निर्णय हा दिवाणी न्यायालयाने दिलेल्या निवाड्यासमान असतो.
उत्तर= (2)

 

35.राज्य पुनर्रचना आयोग आणि कायदा या बाबतीत खालील विधाने विचारात घ्या :

अ. आयोगाची नियुक्ती डिसेंबर 1953 मध्ये केली होती.

ब. आयोगाच्या प्रमुखपदी फझल अली हे होते आणि आयोगाचे अन्य दोन सदस्य एच्.व्ही.कामथ आणि
गोविंद वल्लभ पंत हे होते.

क. आयोगाने आपला अहवाल 30 सप्टेंबर, 1954 रोजी सादर केला.

ड. राज्य पुनर्रचना अधिनियम 31 ऑगस्ट 1956 रोजी मंजूर झाला.

ई. राज्य पुनर्रचना अधिनियम 1 जानेवारी, 1957 रोजी अमलात आला.

वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत ?

पर्यायी उत्तरे : 

अ, ब आणि क 
ब, क आणि ड
ब, ड आणि ई
 
उत्तर= (4)

 

36.एकतेच्या पुतळया बाबत (Statue of Unity) खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?

182 मीटर उंच असलेला एकतेचा पुतळा हा न्यूयार्क च्या स्वातंत्र्य देवतेच्या पुतळयापेक्षा (Statue of Liberty) आकाराने दुप्पट उंचीचा असेल.
पुतळयाची मिटरमध्ये असलेली उंची ही गुजरातच्या एकूण विधानसभा मतदार संख्येच्या बरोबरीची साधली
आहे.
31 ऑक्टोबर, 2018 हा दिवस सरदार वल्लभभई पटेल यांचा 145 वा जन्मदिवस म्हणून साजरा केला गेला. 
वरीलपैकी एकही नाही
उत्तर= (3)

 

37.खालील विधाने विचारात घ्या :

अ. मानवी सांगाड्यात पाच प्रकारची हाडे असतात.

ब. वजनाला आधार देणे आणि हालचाली सुलभ करणे ही लांब हाडांची (Long bones) कार्ये आहेत.

क. स्नायुबंधांना दबावापासून वाचविणे हे सपाट हाडांचे (Flat bones) कार्य आहे.

पर्यायी उत्तरे : 

विधाने अ, ब बरोबर 
विधाने ब, क बरोबर
विधाने अ, क बरोबर 
सर्व विधाने बरोबर 
उत्तर= (1)

 

38.परमाणू पुरवठादार गटा (NSG) बाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?

सुरुवातीला परमाणू पुरवठादार गटात सात सरकारे सहभागी होती. 
2018 पर्यंत परमाणू पुरवठादार गटात 51 सरकारे सहभागी होती.
2018-19 साठी परमाणू पुरवठादार गटाच्या अध्यक्षपदी लाटव्हिया आहे.
अणू तंत्रज्ञान निर्यातदार बनण्यासाठी भारत हा परमाणू पुरवठादार गटात सामिल होवू ईच्छितो.
उत्तर= (2)

 


उत्तर= (2)

 

40.भ्रष्टाचार प्रतिबंधक (दुरुस्ती) विधेयक 2018 बाबतीत खालीलपैकी कोणते विधान चूकीचे आहे ?

या विधेयकात लाच देणे हा आता गुन्हा ठरविणारी खास तरतूद करण्यात आली आहे. 
या विधेयकाने भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, 1988 मधील विविध तरतूदी बदलल्या आहेत.
या विधेयकात न्यायमूर्ती बी. एस. चौहान यांच्या अध्यक्षते खालील 21 व्या विधी आयोगाने केलेल्या शिफारशीं चा समावेश करण्यात आला आहे. 
सनदी सेवकांना लाच देणा-या नागरिकांना दोषी ठरविल्यामुळे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यास युनोच्या भ्रष्टाचार विरोधी परिषदे च्या तत्वांशी सुसंगत करण्यांत आले आहे. 

उत्तर= (3)

 

41.31 जानेवारी, 2018 रोजी जगाच्या मोठ्या भागात दुर्मिळ अशी ‘ब्ल्यू मून' ही घटना अनुभवली गेली. या संदर्भातील खालील विधाने विचारात घ्या :

अ. ब्ल्यू मून, सुपर मून आणि पूर्ण चंद्रग्रहण हा एकाच दिवशी आलेला दुर्मिळ असा क्षण होता.

ब. जेव्हा दोन पूर्ण चंद्र एकाच कॅलेन्डर महिन्यात दिसतात तेंव्हा दुस-या चंद्रास ‘सुपर मून' म्हणून संबोधले जाते.

क. जेव्हा पूर्ण चंद्र हा पृथ्वी कक्षेच्या अगदी निकट असतो तेव्हा 'ब्ल्यू मून' म्हणून संबोधले जाते.

योग्य विधान/ने

पर्यायी उत्तरे : 

फक्त अ
फक्त अ आणि ब
फक्त ब आणि क
फक्त अ आणि क
उत्तर= (1)

 

42.स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण पुरस्कार, 2018' बाबत खालील विधाने विचारात घ्या :

अ. भारतात हरियाणास सर्वोत्कृष्ट राज्याचे स्थान मिळाले आहे.

ब. भारतात महाराष्ट्रास दसच्या सर्वोत्कृष्ट्र राज्याचे स्थान मिळाले आहे.

क. महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यास सर्वोत्कृष्ट जिल्ह्याचे स्थान मिळाले आहे.

ड. महाराष्ट्राच्या नाशिक जिल्हयास सर्वाधिक नागरिकांच्या सहभागाबद्दल प्रथम स्थान मिळाले आहे.

पर्यायी उत्तरे : 

अ, ब आणि क 
ब, क आणि ड
अ, क आणि ड
वरील सर्व 
उत्तर= (3)

 

43.टिक्का' (Tikka) रोगाचा प्रादुर्भाव खालीलपैकी कोणत्या पिकास होतो ? 

कपाशी
गहू
भुईमूग 
भात 
उत्तर= (3)

 

44.खालील विधाने विचारात घ्या : 

अ. जुलै 2018 पर्यंत 167 देशांमध्ये एकूण 1092 जागतिक वारसा स्थळे अस्तित्वात आहेत.

ब. जगात सर्वाधिक 54 जागतिक वारसा स्थळे इटालीमध्ये आहेत. (जुलै 2018 पर्यंत)

क. भारतात 39 जागतिक वारसा स्थळे आहेत. (जुलै 2018 पर्यंत)

ड. मुंबई मधील व्हिक्टोरियन गोथिक शैलीतील आणि कलात्मक अशा इमारतींच्या संग्रहास 2018 मध्ये जागतिक वारसा स्थळे म्हणून घोषित करण्यात आले आहे.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

पर्यायी उत्तरे

अ, ब आणि ड
ब, क आणि ड 
अ, ब आणि क
वरील सर्व 

उत्तर= (1)

 

45.खालील विधाने विचारात घ्या :

अ. भारताची युनोच्या मानवी हक्कांच्या संदर्भातील सर्वोच्य संस्थेवर 1 जानेवारी, 2019 पासून सुरु होणाच्या
तीन वर्षाच्या कालावधीसाठी निवड़े झालेली आहे.

ब. युनोच्या मानवी हक्क परिषदेच्या निवडणूकीत आशिया पॅसिफिक गटात सर्व उमेदवारांमध्ये सर्वाधिक अशी 188 मते भारतास मिळाली.

क. भारत हा यापुर्वी जिनेव्ही स्थित मानवी हक्क परिषदेवर 2010 - 2013 आणि 2013 - 2016 या
कार्यकाळासाठी निवडला गेला होता.

वरीलपैकी कोणते विधान/ने सत्य आहेत ?

पर्यायी उत्तरे : 

फक्त अ
अ आणि ब 
फक्त क
वरील सर्व 
उत्तर= (2)

 

46.जगातील सर्वाधिक वेगवान सुपर संगणक कोणता ? (जून 2018 अखेर) 

टियान्हे (चीन)
सनवे टायलाईट (चीन)
समीट (अमेरिका)
टायटन (अमेरिका) 
उत्तर= (3)

 

47.खालीलपैकी कोणते विधान/ने बिनचूक आहे/त ?

अ. भारताने म्यानमारच्या सीमेवर असलेला मिझोरम राज्यातील झोखावथार हा इमिग्रेशन तपासणी नाका सुरु केला आहे.

ब. म्यानमारच्या सीमेवर असलेला मिझोरम राज्यातील झोखावथार हा झोरीनपूरी नंतरचा दुसरा तपासणी नाका आहे.
क. म्यानमार बरोबर भारतीची 1751 कि.मी. लांबीची सीमा असून ती अरुणाचल प्रदेश, नागालँड, आसाम
आणि मेघालय या राज्यांना स्पर्श करते.

पर्यायी उत्तरे : 

अ आणि ब
अ आणि क
अ, ब आणि क
फक्त अ
उत्तर= (1)

 

48.खालीलपैकी कोणते विधान चूकीचे आहे ? 

भारताचे पहिले पर्यावरण पुरक जैव इंधन (bio-fuel) युक्त विमान चेन्नई आणि बेंगलुरु दरम्यान उडाले.
भारताने नुकतेच आपले जैव इंधन 2018 चे राष्ट्रीय धोरण जाहिर केले आहे. 
या धोरणानुसार 2030 पर्यत पेट्रोलमध्ये 20% इथेनॉलचे मिश्रण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
वरीलपैकी एकही नाही 
उत्तर= (1)

 

49.नुकताच 'बॉनेटहेड शार्क' (Bonnethead Shark) मासा बातम्यांमध्ये होता, त्यासंबंधी खालील विधाने विचारात घ्या : 

अ. तो प्रामुख्याने समुद्र गवत (sea grass) खातो.

ब. तो प्रामुख्याने हिंदी महासागर आणि अरबी समुद्रात आढळतो.

खाली दिलेल्या पर्यायातून योग्य विधान/ने निवडा :

पर्यायी उत्तरे : 

फक्त अ
फक्त ब 
अ आणि ब दोन्हीही
अ आणि ब दोन्हीही नाही

उत्तर= (1)

 

50.खालील विधाने विचारात घ्या :

अ. भारतातील कोणत्याही राज्याचे विशेष दर्जा असलेले राज्य' (Special Category Status State) असे वर्गीकरण करण्यासाठी कोणत्याही प्रकारची तरतूद राज्यघटनेत समाविष्ट नाही.

ब. राष्ट्रीय विकास परिषदेने सर्वप्रथम 1969 साली जम्मू आणि काश्मिर, आसाम आणि नागालँड या राज्यांना
विशेष दर्जा असलेली राज्ये म्हणून मंजूरी दिली होती.

क. केन्द्रीय प्रायोजित योजनांना आवश्यक असणा-या निधी पैकी 90% निधी हा विशेष दर्जा असलेल्या
राज्यांना केन्द्र शासनाकडून दिला जातो तर सामान्य वर्गातील राज्यांच्या बाबतील हाच निधी 60% असतो.

वरीलपैकी कोणते विधान/ने चूकीचे/ची अहेत ?

पर्यायी उत्तरे :

फक्त अ
अ आणि ब
फक्त क
वरीलपैकी एकही नाही
उत्तर= (4)

 

उत्तर= (1)

 

52.मौर्य पूर्व काळात भारत _________ म्हणून ओळखला जाई.  

द क्वीन ऑफ द ईस्टर्न सीज
द क्वीन ऑफ द वेस्टर्न सीज 
द क्वीन ऑफ द सदर्न सीज
द क्वीन ऑफ द एरिथ्रियन सी 
उत्तर= (1)

 


उत्तर= (4)

 

54.अकेमेनिड विजया नंतर भारताच्या सीमेवर, विशेषकरुन कंबोज मध्ये _______ हा नवा उद्योग सुरु झाला.  

जहाज बांधणी 
ब्लँकेट बनविणे  
हातमाग साडया बनविणे
भांडी बनविणे
उत्तर= (2)

 



उत्तर= (1)

 

56.पुढील पैकी कोणत्या व्यक्तीचा कोल्हापूर संस्थानाशी संबंध नव्हता ?   

काशिनाथराव वैद्य
दिनकरराव जवळकर
माधवराव बागल
दादासाहेब सुर्वे
उत्तर= (1)

 



उत्तर= (1)

 

58.पुढील वाक्यात कोणाचे वर्णन केले आहे ?

अ. ते पुण्यातील एक लेखक होते.

ब. अस्पृश्यांच्या वस्तींमधे जाऊन ते त्यांना शिकवत.

क. 1945 सालच्या आंबेडकर जयंतीच्या निमित्त्याने कल्याण येथे योजलेल्या कार्यक्रमाचे ते अध्यक्ष होते .

ड. ते पुण्यातील हिंदूत्ववादी होते.

पर्यायी उत्तरे : 

द.कृ. पेठे 
मामाराव दाते
श्री.म. ऊर्फ बापूसाहेब माटे
कृष्णराव मराठे 
उत्तर= (3)

 

उत्तर= (1)

 

60.खालील विधानांचा विचार करा व उत्तराचा योग्य पर्याय निवड़ा ?  

अ. मोगलकालीन स्थापत्य कला भारतीय शैलीची आहे.

ब. मोगलकालीन स्थापत्य कलेवर पर्शियन व हिंन्दु या दोन्ही कलांचा प्रभाव आहे .

क. मोगलकालीन स्थापत्य शैलीवर विदेशी प्रभाव आहे.

ड. मोगलकालीन स्थापत्य कलेवर कोणाचाच प्रभाव नाही.

पर्यायी उत्तरे :

विधान अ बरोबर असून ब, क आणि ड चुकीची विधाने आहेत.
ब आणि ड विधाने चुकीची असून अ आणि क बरोबर आहेत. 
अ, ब आणि क विधाने बरोबर असून ड चुकीचे आहे. 
ड विधान बरोबर असून अ, ब आणि क चुकीची विधाने आहेत.  
उत्तर= (3)

 

61.पुढील घटनांची त्यांच्या कालक्रमानुसार मांडणी करा. 

अ. ढाक्क्यात मुस्लीम लीगची स्थापना.

ब. खुदीराम बोस यांचा देहांत करण्यात आला.

क. लॉर्ड हाडौंग्जवर बॉम फेकला.

ड. सर प्रफुल्लचंद्र चॅटरजी यांच्या अध्यक्षतेखाली लाहोर येथे हिंन्दू परिषद भरविण्यात आली.

पर्यायी उत्तरे :

अ, ब, क, ड 
ब, अ, ड, क 
अ, ब, ड, क
अ, ड, क, ब 
उत्तर= (3)

 

62.खालीलपैकी कोणत्या विद्वान स्त्रिया ऋग्वेद काळाशी संबंधीत होत्या ?

अ. विश्ववारा

ब. अपाला

क. लोपामुद्रा

ड. घोषा

पर्यायी उत्तरे : 

फक्त अ आणि ब
फक्त अ, ब आणि क 
फक्त ब, क आणि ड
वरील सर्व  
उत्तर= (4)

 

63.पुढीलपैकी कोणत्या प्रकाराने भारताचे भांडवल व संपत्ती ब्रिटनला नेली जात असे ? 

अ. भारतात काम करीत असलेल्या ब्रिटिश नागरी आणि लष्करी अधिका-यांचे पगार व निवृत्ती वेतन.

ब. भारतातील ब्रिटीश भांडवलदारांचा नफा.

क. ब्रिटनमध्ये हिंदी सरकारचा झालेला खर्च.

ड. हिंदी सरकारने घेतलेल्या कर्जावरील व्याज.

पर्यायी उत्तरे : 

 
फक्त अ, ब आणि क 
अ, ब, क आणि ड
फक्त ब, क आणि ड 
उत्तर= (3)

 

64.पुढीलपैकी विजोड व्यक्ती ओळखा :

शंकरराव देव
गंगाधरराव देशपांडे 
पुंडलीकजी कातगडे
भास्कर विष्णू काळे
उत्तर= (1)

 

65.__________ च्या सेनापतींनी गंगेपर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला तर त्याच्या आरमार प्रमुखांनी समुद्रापलीकडे, परदेशावर, जसे सिलोन, निकोबार बेटे आणि मलया द्विपकल्पाच्या काही भागावर अधिपत्य मिळविले होते. 

राजेंद्र चोळ I
राजाराजा I
सोमेश्वर III
विक्रमादित्य IV
उत्तर= (1)


उत्तर= (3)

 

67.भूखंडवहन सिद्धांताच्या पुष्ठिकरणासाठी कोणते पुरावे आहेत ? योग्य पर्याय निवडा.  

अ. जिगसॉ-फिट

ब. भ्रंश मूलक प्रवाह

क. विविध क्षेत्रातील जीवाश्म.

ड. प्रावरणामधील अभिसरण

पर्यायी उत्तरे : 

अ आणि ड
ब आणि ड
अ आणि क
अ आणि ब 
उत्तर= (3)

 

68.खालील विधानांचे परिक्षण करा आणि योग्य पर्याय निवडा.

विधान 'अ': पृथ्वीचा अंतर्गामा हा निकेल आणि लोह यांच्यापासून बनलेला आहे.

विधान 'ब': पृथ्वीचे कवच हे सिलिका, अल्युमिनियम आणि मैग्नेशियम यांच्या पासून बनलेला आहे. 

पर्यायी उत्तरे : 

विधान ‘अ’ आणि ‘ब' दोन्ही बरोबर आहेत.
विधान 'अ' बरोबर असून विधान 'ब' चूक आहे
विधान ‘अ’ चूक असून विधान 'ब' बरोबर आहे.
विधान 'अ' आणि 'ब' दोन्ही चूक आहेत.
उत्तर= (1)

 

69.खालील विधानांची सत्यता तपासा, आणि खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ते ओळखा.

विधान 'अ' दख्खनचे पठार हे बेसॉल्ट खडकापासून बनलेले आहे.

विधान 'ब': दख्खनच्या पठारावरील बेसॉल्ट खडकाची निर्मिती ज्वालमुखीच्या उद्रेकातून झालेल्या लाव्हा रसाच्या संचयनाने झालेली आहे.

पर्यायी उत्तरे :

विधान 'अ' आणि 'ब' दोन्ही बरोबर आहेत.
विधान 'अ' आणि 'ब' दोन्ही चूक आहेत.  
विधान 'अ' बरोबर असून विधान 'ब' चूक आहे.
विधान 'अ' चूक असून विधान 'ब' बरोबर आहे. 
उत्तर= (1)




उत्तर= (2)

 



उत्तर= (2)

 

72.विधाना अ आणि ब यांचे परिक्षण करुन योग्य पर्याय निवडा.

विधान ‘अ’: सौरशक्तीपासून येणा-या उष्णतेपैकी 35% उष्णतेचा पृथ्वीचा पृष्ठभाग आणि वातावरण तापण्यास उपयोग होत नाही तिला पृथ्वीची भू-धवलता असे म्हणतात,

विधान ‘ब’: हवेचे अणू, लहान धुलिकण, ढग, पृथ्वीचा पृष्ठभाग यांच्यापासून विकीरण व परावर्तन क्रियेमुळे उष्णता लघुलहरीद्वारे अवकाशात पाठविली जाते.

पर्यायी उत्तरे : 

विधान 'अ' आणि 'ब' दोन्ही सत्य असून 'ब' हे 'अ' चे योग्य स्पष्टीकरण आहे
विधान 'अ' आणि 'ब' दोन्ही सत्य असून 'ब' हे 'अ' चे योग्य स्पष्टीकरण नाही.
विधान 'अ' सत्य असून विधान 'ब' असत्य आहे.
विधान 'अ' असत्य असून विधान 'ब' सत्य आहे.
उत्तर= (1)

 



उत्तर= (1)

 

उत्तर= (4)

 


उत्तर= (3)

 



उत्तर= (1)

 



उत्तर= (1)

 

78.खाली दोन विधान दिलेली आहेत (अ) हे विधान असून (र) हे कारण आहे खालील पर्यायातून योग्य पर्याय निवडा.  

विधान (अ) : पर्वतीय आणि डोंगराळ प्रदेशामध्ये हवाई वाहतूक हेच सर्वांसाठी उपयुक्त साधन आहे.

कारण (र): पर्वतीय प्रदेशामध्ये रस्ते आणि रेल्वेमार्ग तयार करणे अतिशय कठिण आणि खर्चिक आहे. 

पर्यायी उत्तरे : 

(अ) आणि (र) दोन्ही सत्य असून (र) हे (अ) चे बिनचूक स्पष्टीकरण आहे. 
(अ) आणि (र) दोन्ही सत्य असून (र) हे (अ) चे बिनचूक स्पष्टीकरण नाही.
(अ) सत्य असून विधान (र) असत्य आहे.
(अ) असत्य असून विधान (र) सत्य आहे. 
उत्तर= (4)

 

79.खाली दोन विधान दिलेली आहेत (अ) हे विधान असून (र) हे कारण आहे खालील पर्यायातून योग्य पर्याय
निवडा.

विधान (अ) : निर्वणीकरणामुळे हवेतील कार्बनडायऑक्साइड चे प्रमाण वाढते.

कारण (र) : वने जेंव्हा प्रकाशसंश्लेषण क्रियेद्वारे स्वत:चे अन्न तयार करतात तेव्हा मोठ्या प्रमाणात
कार्बनडायऑक्साईड चा वापर होतो.

पर्यायी उत्तरे :   

(अ) आणि (र) दोन्ही सत्य असून (र) हे (अ) चे बिनचूक स्पष्टीकरण आहे.
(अ) आणि (र) दोन्ही सत्य असून (र) हे (अ) चे बिनचूक स्पष्टीकरण नाही.
(अ) सत्य असून विधान (र) असत्य आहे. 
(अ) असत्य असून विधान (र) सत्य आहे.
उत्तर= (1)

 


उत्तर= (2)

 

81.हरितगृह वायुच्या परिणामा च्या संदर्भातील विधाने 

अ. 1970 पर्यंत आपल्या पृथ्वीचे 100 वर्षात 1° से. ने तापमान वाढत होते.

ब. गेल्या 20 वर्षात आपल्या पृथ्वीचे दर 100 वर्षात 10° से. ने तापमान वाढत आहे.

क. जगाच्या निरनिराळ्या भागातील बहुतेक हिमनदया मागे सरकत आहेत.

ड. एल नीनोची वारंवारीता व परिणामाची तीव्रता वाढत आहे.

वरील विधानां पैकी कोणते/कोणती विधाने बरोबर आहेत ?

पर्यायी उत्तरे : 

फक्त अ आणि ब बरोबर
फक्त क आणि ड बरोबर 
फक्त ब बरोबर
फक्त अ, क आणि ड बरोबर 
उत्तर= (4)

 

उत्तर= (2)

 

83.सुक्ष्मतुषारांचा हवामानावरील परिणाम

अ. सुर्यप्रकाशाचे थेट अवकाशात परावर्तन

ब. अप्रत्यक्षरित्या ढगांना प्रखर परावर्तक बनवतात

क. सुक्ष्मतुषारांचा हवामान प्रणालीवर निव्वळ थंड परिणाम

ड. मानव निर्मित सुक्ष्म तुषारांमळे नागरिक तापमान वाढीस काही प्रमाणात आळा बसतो

वरीलपैकी कोणते परिणाम बरोबर आहेत ?

पर्यायी उत्तरे :  

फक्त अ, ब आणि क बरोबर
फक्त अ आणि क बरोबर 
फक्त ब, क आणि ड बरोबर
अ, ब, क आणि ड बरोबर 
उत्तर= (4)

 

84.भारतीय लोकांचे आरोग्य खालावण्यास खालीलपैकी कोणता महत्वाचा घटक कारणीभूत आहे.   

हवेचे प्रदूषण
जल प्रदूषण 
ध्वनी प्रदूषण
भूमी प्रदूषण 
उत्तर= (2)

 

85.1992 ला रिओ दि जानरिओ येथे आयोजित परिषदेतील जैवविविधते संबधीचा करार खालीलपैकी कोणत्या तारीखी अमलात आला ? 

19 डिसेंबर 1993
1 एप्रील 2000 
5 जून 1992
29 डिसेंबर 1993 
उत्तर= (4)

 

86.इ.स. 2018 मध्ये अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक कोणाला मिळाले की ज्यांनी शाश्वत व दिर्घकालीन आर्थिक विकासामध्ये योगदान देणारे लिखाण केले.  

प्रा. सोलो आणि सॅम्युअलसन
गुन्नार मिडल आणि प्रा. राजन 
प्रा. विल्यम नॉरधस आणि प्रा. पॉल रोमर
प्रा. अमर्त्य सेन आणि प्रा. बसू 
उत्तर= (3)

 



उत्तर= (2)

 

88.घाउक किंमत निर्देशांकामध्ये (WPI) पुढीलपैकी कोणत्या वस्तूंच्या किंमतींचा विचार केला जातो ?

अ. प्राथमिक वस्तू

ब. इंधन

क. उत्पादित वस्तू

पर्यायी उत्तरे   

फक्त अ आणि क
फक्त अ आणि ब 
फक्त ब
वरील सर्व 
उत्तर= (4)

 

89.पी.डी. ओझा (1960-61) समितीने दारिद्रयरेषेच्या मापनासाठी पुढीलपैकी कोणता निकष विचारात घेतला होता ?  

प्रति व्यक्ती, प्रति महिना, मिळणारे उत्पन्न 
प्रति व्यक्ती, प्रति महिना, उपभोग खर्च 
वरील दोन्ही
यापैकी नाही 
उत्तर= (2)

 

90.सर्व समावेशक वृद्धी प्रक्रियेमध्ये शासनाच्या योगदानाचे निर्देशक पुढीलपैकी कोणते आहे ?   

महसूल-स्थुल देशांतर्गत उत्पादन प्रमाण
सार्वजनिक गुंतवणूक-स्थुल देशांतर्गत उत्पादन प्रमाण 
वरील दोन्ही
यापैकी नाही 
उत्तर= (3)

 

91.योजना काळतील, 1951 ते 2011 या कालखंडाच्या संदर्भात पुढील विधाने विचारात घ्या. 

अ. देशाच्या अन्नधान्य उत्पादनात चार पट वाढ झाली, भारतीय उद्योगांचे विविधीकरण झाले.

ब. आयात पर्यायीकरण, निर्यात विविधीकरण आणि विज्ञान, तंत्रज्ञान विद्येचा प्रसार झाला.

क. दारिद्रय व बेकारीचे प्रमाण कमी करण्यात यश आले.

ड. उत्पन्न व संपत्तीचे विकेंद्रीकरण करणे आणि आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण कमी करण्यात यश आले.

 वरीलपैकी कोणते विधाने सत्य आहेत ?

पर्यायी उत्तरे :   

ब, क आणि ड
ब आणि क 
अ आणि ब
क आणि ड 
उत्तर= (3)

 

92.खालीलपैकी कोणते सहस्त्रक विकास ध्येय नाही ?  

अतिगरिबी आणि भूख यांचे उच्चाटन
सार्वत्रिक प्राथमिक शिक्षण साध्यता 
बालमृत्यूदर कमी करणे
कृषी शाश्वतता साध्य करणे 
उत्तर= (4)

 

93.लिंग असमानता निर्देशांकामध्ये (GII) पुढीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश होतो ?

अ. प्रजनन स्वास्थ्य

ब. सबलीकरण

क. श्रम बाजार

पर्यायी उत्तरे :  

फक्त अ आणि ब
फक्त ब आणि क 
फक्त ब
अ, ब, क आणि ड 
उत्तर= (4)

 

94.अल्पसंख्यांक समुदायाच्या सामाजिक, आर्थिक वाढीसाठी खालीलपैकी कोणती/कोणत्या योजना उपयोगी आहे/आहेत ? 

अ. नई रोशनी

ब. पढो परदेश

क. शिका व कमवा

ड. नयी मझील

पर्यायी उत्तरे :

फक्त अ आणि ब
फक्त क आणि ड 
वरीलपैकी कोणतीही नाही
वरील सर्व 
उत्तर= (4)

 

95.जून 2012 मध्ये Rio +20 घोषणापत्रा संदर्भात शाश्वत विकास उद्धिष्टे (SDGs) ठरविण्यात आली. त्यांनुसार पुढीलपैकी कोणते/कोणती वैशिष्टय/वैशिष्टये ठरविण्यात आलेले नव्हते ?

अ. गरिबीचे उच्चाटन, असमानतेविरुद्ध संघर्ष, लिंगभाव समानता.

ब. आरोग्य व शिक्षण सुधारणा, महासागर व जंगल रक्षण.

क. अविरत विकासासाठी जागतिक भागिदारी, पाठपुरावा आणि समीक्षासाठी प्रभावी संरचना विकास.

ड. अतिरेकी संघटनावर बंदी आणि परआक्रमणावर बंदी.

पर्यायी उत्तरे :  

फक्त क आणि ड
फक्त अ, ब आणि क
फक्त ड
फक्त अ 
उत्तर= (3)

 

उत्तर= (4)

 

97.सन 1991 मध्ये विकासाचे एल.पी.जी. प्रतिमान ________ या त्यावेळेच्या अर्थ मंत्र्यांनी अमलात आणले.  

पी.व्ही. नरसिंह राव
प्रणव मुखर्जी 
डॉ. मनमोहन सिंग
पी. चिदंबरम्  
उत्तर= (3)

 

98.अकराव्या योजने अंतर्गत, सर्वसमावेशकता दर्शविणारी, मोजता येण्यासारखी काही लक्ष्यं समाविष्ट केली होती. ती म्हणजे :

अ. पायाभूत सुविधा

ब. पर्यावरण

क. उत्पन्न व गरीबी

इ. शिक्षण व आरोग्य

पर्यायी उत्तरे :  

फक्त क आणि ड
अ, ब, क आणि ड 
फक्त क
फक्त ब, क आणि ड 
उत्तर= (2)

 

99.वित्तिय  सर्वसमावेशकतेसाठी प्रधानमंत्री जन धन योजना खालीलपैकी कोणत्या दिवशी सुरु  करण्यात आली ?  

16 मे 2014
15 मे 2014 
28 ऑगस्ट 2014
18 नोव्हेंबर 2014 
उत्तर= (3)

 

100.जमीनसुधारणेच्या व्याप्तीमध्ये कोणत्या गोष्टी समविष्ट होतात ?  

अ. मध्यस्थांचे उच्चाट

ब. कुळकायदा सुधारणा

क. जमिनधारणा मर्यादा

ड. सहकारी शेतीचे संघटन

पर्यायी उत्तरे : 

फक्त अ
फक्त ब 
फक्त क आणि ड
वरीलपैकी सर्व  
उत्तर= (4)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या